मौलाना इजहार अहमद शेख यांची इलेक्शन ही कविता
........................................... दुकानदार तो मेले मे लुट गये यारो, तमाशबिन दुकाने लगाके बैठ गये....... हिंदीतील प्रसिद्ध गझलकार दुष्यंतकुमार यांच्या या दोन ओळी राज्यकर्त्या विषयी बरच काही सांगून जातात.हिंदी साहित्यात नागार्जुन या ख्यातनाम कवीने सुद्धा राज्यकर्त्यामुळे समाजहित कसे बिघडते,याचे चित्रण मार्मिकपणे केलेले आहे.हास्य कवि अशोक चक्रधर ते काका हाथरशी यांनी मोठ्या प्रमाणावर कवितेतून राजकारण मांडले आहे. मराठी कवितेत रामदास फुटाणे,फ.मुं.शिंदे यांनी राज्यकर्त्यांचे चांगले वाभाडे काढले आहेत.उर्दू साहित्यात साहीर लुधियानवी,राहत इंदोरी,मुनवर राणा यांनी राजकारणामुळे लोकहिताची कशी वाट लागली याचे एका एका शेर मधून उत्तम चित्रण केले आहे.नजम,कविता ही आतल्या मनातून येते.ती एक वेदना असते.कवीला शब्दातून वाट मोकळी करावीशी वाटते.असेच आष्टी येथील ईदगाह मस्जिदचे मौलाना शेख इजहार अहमद यांनी नुकतीच एक रचना या विषयाला घेऊन शब्दबद्ध केली आहे. आजवर त्यांनी एक दोन रचना कागदावर उतरवल्या आहेत.राज्यकर्ते हिंदू.. मुस्लिमच्या नावाखाली तुम्हाला विकत घेतील.त्या आधी तुम्ही सावध व्हायला हवं.अर्थात ही सल सगळ्यांचीच आहे.ती या उर्दू कवितेतून पाहूया.......
गया इलेक्शन....... मत खोना अपनी पहचान......
अपने मुल्क का आईन अपने देश का संविधान.........
आये थे हर पार्टी के बाजीगर,सजाए थे अपनी दुकान.......
पर हाय!अब न होगी इन से बरसो मुलाकात..................
अल्लाह न करे,हमारे देश का संविधान बदल जाये.....
यह तो होगा बाबासाहब की कोशिश का अपमान.....
मत बाटो हिंदू और मुस्लिम को, सिख और इसाई को..........
हिंदू और मुस्लिम इस देश की है शान!.........
देश का जरा जरा इस बात का गवाह है,
इस देश के लिए सभी ने खून बहाया,
कोई हुतात्मा हुए,कोई शहीद हुए.....
खून के कतरे कतरे ने मजबूत किया हमारा इस देश से रिश्ता....
बनायेंगे गांधी के सपनो का भारत........ दुआ है....
हर लम्हा फले फुले अपना ये भारत.......
रब्बा.... न आए इस मुल्क पर कोई आच...... ............ ..
stay connected